स्वप्नील सावरकर
२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याद्वारे पाकड्यांनी हिंदुस्थानविरुद्ध पुन्हा एकदा थेट युद्धच छेडलंय. पण, आपण मात्र अजूनही त्यास युद्ध म्हणायला कचरत आहोत. खरंतर पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच आपण शेजारी भाऊ नव्हे तर शत्रूच पैदा केलाय, हे किमान मान्य करणं गरजेचं आहे....
जयेश मेस्त्री
पाकिस्तान देशाची निर्मिती द्विराष्ट्र सिद्धांतानुसार झाली. हिंदू आणि मुसलमान दोन युद्धमान राष्ट्र आहेत हा सिद्धांत इस्लामी पंडितांनी मांडला होता. याचीच आठवण पाक सेनापती मुनीर यांनी पहलगाम हल्ल्यापूर्वी करुन दिली. भारत विरोध म्हणजेच हिंदू विरोध या तत्त्वावर पाकिस्तान...
भाग्यश्री करजगावकर
२२ एप्रिलला पहलगामला आनंद लुटायला गेलेल्या निष्पाप जीवनांनाच लुटले गेले. त्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांची लज्जास्पद रितीने हत्या करून आतंकवाद्यांनी अत्यंत घृणास्पद काम केले. सर्व जगभरात याचे प्रतिसाद उमटले. भारताच्या मर्मावर घातलेला हा मोठाच घाव होता. भारत आता...
सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका चिमुकली सर्वांचे मन जिंकले आहे. यामध्ये एक चिमुकली धावत धावत जवळ उभे असलेल्या जवानांकडे (Jawan) जाते, त्यांच्याकडे मान वरून पाहते, जवानही प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो, तेव्हा चिमुकली हळूच खाली वाकते आणि...
सोलॅस इंडिया ऑनलाईन आणि स्प्रिंग टाईम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्क्रेडिबल इंडिया, इन्क्रेडिबल पीपल अवॉर्ड्स २०२५ (Award) हा प्रेरणादायी पुरस्कार सोहळा नुकताच स्प्रिंग टाईम क्लब, कल्याण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सोलॅस इंडिया ऑनलाईन संस्थेच्या संस्थापिका डॉ. रुपिंदर...
- चेतन राजहंस
आज जग एका निर्णायक वळणावर उभे आहे. युक्रेन-रशिया, इस्रायल-गाझा, चीन-तैवान युद्ध आणि भारत-पाकिस्तानमधील वाढते तणाव हे तिसऱ्या महायुद्धाच्या सावल्या अधिक गडद करत आहेत. प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने २०२५ च्या सुमारास एका विनाशकारी जागतिक युद्धाचा उल्लेख त्याच्या...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य' पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार - २०२५', जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त...