29.1 C
Mumbai
Wednesday, May 28, 2025

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ गीताला अमित शाह यांच्या हस्ते राज्य प्रेरणागीत पुरस्कार प्रदान

कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षांपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणारा 'राज्य प्रेरणा गीत पुरस्कार' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar)   यांच्या 'अनादी मी अनंत मी...' या गीताला २७ मे २०२५ या दिवशी वर्षा निवासस्थानी प्रदान...

Veer Savarkar यांच्या तेजस्वी जीवनकार्यावर आधारित ‘मृत्युंजय सावरकर’ एकपात्री नाटकाचा प्रयोग

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या तेजस्वी जीवनकार्यावर आधारित एकपात्री 'मृत्युंजय सावरकर' नाटकाचा प्रयोग करण्यात आला. वीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात हा नाट्यप्रयोग झाला. लेखक, कवी, निर्माता आणि दिग्दर्शक अनिल शेंडे लिखित व सिने...

Battle of panipat : पानिपतच्या तीन ऐतिहासिक लढायांचे स्वरूप आणि महत्त्व वाचा, एका क्लिकवर

भारताच्या इतिहासात पानिपतची तीन लढायांना (Three battles of Panipat) अत्यंत निर्णायक महत्त्व प्राप्त आहे. या लढायांनी केवळ तत्कालीन राजकीय समीकरणे बदलली, तर भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेवरही खोलवर परिणाम घडवले. (Battle of panipat) (हेही वाचा - भारतीय रेसर Kush Maini ठरला एफ...

प्रखर लेखणीतून हिंदूंचे आत्मभान जागृत करणारे Dr. Narayanrao Savarkar यांना अभिवादन!

- हर्षल मिलिंद देव "जग केवढं? तर ज्याच्या त्याच्या दृष्टी एवढं" ही म्हण मराठी भाषिकाना सुपरिचित आहे. आहे त्यातच समाधान मानावं अशी ज्यांची दृष्टी असते त्यांची प्रगती अर्थातच खुंटते. मात्र दिग्विजयी दृष्टी असणारे लोक जे काही घडवतात त्याचा हेवा त्रिखंडाला...

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आदर्श विचारांना अनुसरून संरक्षण,...

एक धक्का और दो, Pakistan तोड दो!

चंद्रशेखर नेने  आपल्या भारत देशाला स्वतःच्या जन्मापासून पाण्यात पाहणारा, आपला पश्चिमेकडचा शत्रू देश पाकिस्तान (Pakistan) हा आता मोडकळीस आलेला आहे आणि तुटायच्याच बेतात आहे. अर्थात हे होण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तेथील सर्वसामान्य जनता जी कट्टर धर्मांध आहे, तीच सर्वस्वी...

India-Bangladesh Trade Relation : सद्यस्थिती व आव्हाने

दक्षिण आशियाई देशांमध्ये एकूणच सध्या वातावरण अस्थिर आहे. भूराजकीय वातावरणच सामंजस्याचं नसेल तर त्याचा परिणाम व्यापारी संबंधांवरही होतो. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि तिथे सुरू असलेलं राजकीय तांडव यामुळे सध्या भारत - बांगलादेश व्यापारी संबंध कधी नव्हे इतके...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline