अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत (Ahmedabad Plane Crash) दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावे गावची सुकन्या, हवाई सुंदरी मैथिली पाटील हिच्या पार्थिवावर मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण न्हावा गावावर आणि परिसरात शोककळा...
आजच्या काळात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांच्या जीवनाचे प्रतिबिंब आजच्या पत्रकारितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे चित्र आशादायी आहे, असे प्रतिपादन द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबई आयोजित रौप्य...
देशभक्त क्रांतिवीर गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर
(१३ जून १८७९ - १६ मार्च १९४५)
"या स्वातंत्र्ययुद्धात जे जे योद्धे लढले, रणी पडले, त्यात काहींची नावे दोन चार दिवस लोक आठवतील, तर काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही. पण श्रेय दोघांना समान..! त्यातल्या...
वीरेंद्र देशपांडे
परकीय राजसत्ता उलथून पाडण्याचे प्रयत्न या ना त्या मार्गाने सुरु होतेच. त्यात सशस्त्र क्रांतीला जनता जनादर्नाच्या मनात रुजविण्याचे खरे श्रेय असेल, तर ते 'सावरकर बंधूंना' द्यावे लागेल. नि तेच योग्य नि यथार्थ ठरेल. 'सावरकर युग' या नावाने भारतीय...
शैलजा पुजारी (Shailaja Pujari) ही माजी भारतीय वेटलिफ्टर आहे जिचा जन्म १२ जून १९८२ रोजी आंध्र प्रदेश येथे झाला. वेटलिफ्टिंगमधील तिच्या कामगिरीबद्दल तिला ओळख मिळाली, विशेषतः २००२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत, जिथे तिने ७५ किलो स्नॅच, ७५ किलो क्लीन अँड...
राम प्रसाद बिस्मिल हे एक भारतीय कवी, लेखक आणि क्रांतिकारी होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा जन्म ११ जून १८९७ रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे झाला आणि त्यांच्यावर आर्य समाज चळवळीचा खोलवर प्रभाव पडला. हिंदी आणि उर्दू...
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला...