28.1 C
Mumbai
Monday, June 16, 2025

Hindusthan Samachar बहुभाषिक वृत्तसंस्थेचा 77 वर्षांच्या वाटचालीनिमित्त देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्काराने गौरव   

आजच्या काळात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांच्या जीवनाचे प्रतिबिंब आजच्या पत्रकारितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे चित्र आशादायी आहे, असे प्रतिपादन द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबई आयोजित रौप्य...

Babarao Savarkar : देशभक्त कर्मयोगी, तपस्वी, क्रांतिवीर गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांना विनम्र अभिवादन

देशभक्त क्रांतिवीर गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर (१३ जून १८७९ - १६ मार्च १९४५) "या स्वातंत्र्ययुद्धात जे जे योद्धे लढले, रणी पडले, त्यात काहींची नावे दोन चार दिवस लोक आठवतील, तर काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही. पण श्रेय दोघांना समान..! त्यातल्या...

Babarao Savarkar : क्रांतिकारकांच्या प्राणाचे ‘प्राण’ : बाबाराव सावरकर

वीरेंद्र देशपांडे परकीय राजसत्ता उलथून पाडण्याचे प्रयत्न या ना त्या मार्गाने सुरु होतेच. त्यात सशस्त्र क्रांतीला जनता जनादर्नाच्या मनात रुजविण्याचे खरे श्रेय असेल, तर ते 'सावरकर बंधूंना' द्यावे लागेल. नि तेच योग्य नि यथार्थ ठरेल. 'सावरकर युग' या नावाने भारतीय...

Shailaja Pujari : राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक; मात्र ‘ही’ एक चूक पडली महागात

शैलजा पुजारी (Shailaja Pujari) ही माजी भारतीय वेटलिफ्टर आहे जिचा जन्म १२ जून १९८२ रोजी आंध्र प्रदेश येथे झाला. वेटलिफ्टिंगमधील तिच्या कामगिरीबद्दल तिला ओळख मिळाली, विशेषतः २००२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत, जिथे तिने ७५ किलो स्नॅच, ७५ किलो क्लीन अँड...

Ram Prasad Bismil Birth Anniversary : महान कवी, लेखक व क्रांतिकारी राम प्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिन; चला त्यांच्या देशभक्तीचा आढावा घेऊया…

राम प्रसाद बिस्मिल हे एक भारतीय कवी, लेखक आणि क्रांतिकारी होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा जन्म ११ जून १८९७ रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे झाला आणि त्यांच्यावर आर्य समाज चळवळीचा खोलवर प्रभाव पडला. हिंदी आणि उर्दू...

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला...

Award : लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ (Award) या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline