'तेरा कीआ मीठा लागे॥ हरि नामु पदारथ नानक मांगे॥' म्हणजे जे काही घडत आहे ते सर्व ईश्वराच्या इच्छेने घडत आहे. तुमची कर्मे मला मधुर वाटतात, नानक भगवंताच्या नावाच्या संपत्तीसाठी तळमळतात. हे वचन शीखांचे पाचवे गुरु अर्जन देव (Arjun Dev)...
चॉकलेट लावा केक (Choco Lava Cake) रेसिपी एक मऊ चॉकलेट केक आहे. आता तुम्ही हा केक घरच्या घरीही बनवू शकता. हा केक पाच सोप्या घटकांपासून बनवला जातो. आणि २५ मिनिटांपेक्षा कमी वेळात खाण्यासाठी तयार होतो. (Choco Lava Cake)
चोको लावा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य...
Bhaktapur, ज्याला "भदगांव" म्हणूनही ओळखले जाते, नेपाळच्या काठमांडू व्हॅलीमध्ये वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर त्याच्या प्राचीन वास्तुकलेसाठी, परंपरागत संस्कृतीसाठी आणि समृद्ध ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले भक्तपूर, नेपाळच्या तीन राजवाड्यांपैकी एक...
- विरेन्द्र ल. देशपांडे
धन्य गाव ते धन्य लोक ते त्या गावामधले
इतिहासातील गांव जयाचे अजरामर झाले”
दिनांक 28 मे हा वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जन्मदिवस. त्या निमित्याने त्यांच्यावर स्फूट लेखन करावं असा मनी मानसी विचार होताचनेमकं काय लिहणार..... ? कारण वीर...
प्रमोद वसंत बापट
हे सिंधुसरिते ! आज तुझ्या प्रवाहावर ह्या चैतन्याच्या लाटा उचंबळताना दिसताहेत. जणू आकाशात आपले सहस्र कर उंचावून तू आनंदघोष करते आहेस. वेगवती तर तू होतीसच पण आज तुझ्या आवेगात उल्हासाचं नर्तन आहे, जयगीताचं गुंजन आहे.
कशाचा...
Veer Savarkar : सावरकरी विचार पुन्हा या पहलगाम हल्ल्यानंतर आधोरेखित होतात. कारण सावरकरां(Veer Savarkar)नी त्या काळात केलेल्या मागणीनुसार आज आपण सज्ज आणि दक्ष होतो. आधुनिक शशास्त्रे व तंत्रज्ञान, युद्धनीती, चाणक्ष आणि प्रभावशाली धोरण असल्याने पाकिस्तानचे हल्ले आपण हवेतच...
अक्षय जोग
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) समाजसुधारणेचे महान कार्य तसे दुर्लक्षित केले गेले आहे. आधी स्वराज्य की समाजसुधारणा ह्यावर सावरकर म्हणतात, ‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही.’ ‘मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल,...