26 C
Mumbai
Friday, May 9, 2025

Veer Savarkar : डॉ. विजय जोग आणि वैद्य चिंतामण साठे यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार’ जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) वतीने देण्यात येणारा 'स्मृतीचिन्ह पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कालातीत आणि तितकेच प्रभावी आहेत. या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीला 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार' देऊन गौरविण्यात...

Pakistan : भारतीय मुसलमान महिलांना पाकड्यांसोबत लग्न करण्यापासून रोखता येते का? कायदा काय सांगतो? पाकिस्तान ‘त्या’ महिलांना स्वीकारते का?

भारतीय पासपोर्ट असलेल्या मुसलमान महिलांना, विशेषतः पाकिस्तानी पुरुषांशी विवाह केलेल्या भारतीय मुसलमान महिलांना, पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून देशात प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे. अशा परिस्थितीत, महिला लग्नानंतर लगेचच पाकिस्तानी (Pakistan) पासपोर्टसाठी पात्र नसतात; त्यांना नागरिकत्वासाठी सहसा नऊ वर्षे वाट पहावी लागते.  तथापि,...

Walkeshwar Temple : मुंबईतील लोकप्रिय वाळकेश्वर मंदिराचा इतिहास काय आहे ?

वाळकेश्वर मंदिराला (Walkeshwar Temple) वाळूचे देव मंदिर, बाण गंगा मंदिर म्हणूनही ओळखले जाते, जे दक्षिण मुंबईतील एक लोकप्रिय तीर्थस्थळ आहे. हे सर्वात जुने पवित्र मंदिर मलबार टेकडीजवळ आहे. भाविक वाळकेश्वर मंदिरात शिवाचा अवतार असलेल्या वाळकेश्वरची प्रमुख देवता म्हणून पूजा करतात....

Maharashtra Day : लोकसंस्कृतीचे पिढ्यानपिढ्या वहन करणाऱ्या लोककला

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे लोकसंस्कृती ही अव्यक्त संकल्पना असली, तरी तिचे कृती-रूप व्यक्तरूप लोककलांमध्ये सामावलेले असते. लोककलांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एक दृक लोककला आणि दुसऱ्या प्रयोगात्मक लोककला. दृक लोककलांमध्ये हस्तकला, शिल्पकला, मंदिर परिसरातील शिल्पचित्रे, जात्यावरील चित्रे, काष्ठ-शिल्प, अंगणातल्या...

Maharashtra Day : शौर्याची परंपरा; शिवकालीन मर्दानी खेळ

शितल सूरज ढोली छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रभावी आणि वैशिष्ट्यपूर्ण युद्धकला विकसित केली. मावळ्यांना त्या कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन पारंगत केले. मराठा सैन्यामध्ये तलवार, भाला, कुऱ्हाड, विटा, दांडपट्टा, लाठी-काठी काही प्रमाणात धनुष्यबाण यांसारख्या विविध शस्त्रांचा वापर केला जात होता....

Maharashtra Day : महाराष्ट्र पुरोगाम्यांची नव्हे, संतांची पावन भूमी!

दुर्गेश जयवंत परुळकर जगात सातत्याने विविध प्रकारचे विचारप्रवाह निर्माण होत असतात; पण त्यांना योग्य दिशा प्राप्त झालेली असतेच, असे नाही. काही विचारप्रवाह हे अत्यंत उथळ असून त्यांना व्याप्ती, उंची आणि खोली नसते. असे विचारप्रवाह माणसाची दिशाभूल करतात. अशा विचारप्रवाहांमुळे...

Maharashtra Day : महाराष्ट्राचे वैभव : छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले

डॉ. श्रमिक गोजमगुंडे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य ज्या भागात प्रामुख्याने निर्माण झाले, तो भाग सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांनी विखुरलेला. यावर उभे असलेल्या गड-कोटांच्या सहाय्याने शिवरायांनी अभूतपूर्व असा लढा दिला व यात यश मिळून स्वराज्य उभे राहिले. शिवरायांच्या अगोदर पण गडकोट होतेच,...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline