भारत पाक युद्धात पाक जिंकला, तर भारतीय महिलांना रखेल म्हणून ठेवावे कि त्यांच्याशी ४-४ लग्न करावी, असा संतापजनक प्रश्न पाकिस्तानमधील मदरशांत शिकणाऱ्या मुलांनी मौलानाला विचारला आहे. पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मौलाना मुफ्ती तारिक मसूद (Mufti Tariq Masood) हे पाकिस्तानी (Pakistan) देवबंदी लेखक आणि इस्लामी धर्मप्रचारक आहेत. ते कराची येथील जामिया तूर रशीद मदरशात इस्लामी धर्मप्रचाराच्या नावाखाली भारतद्वेषी शिकवण देत आहेत. यापूर्वीही त्यांचे वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित झाले आहेत.
(हेही वाचा – Accident News : चालकाला लागली डुलकी अन् … धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू)
ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तानातील अनेक भारतद्वेषी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारताशी सीमेवरील युद्धात जरी सपशेल मार खाल्ला असला, तरी पाकिस्तानी युवक मात्र भारतातील महिलांना रखेल बनवण्याची, त्यांच्याशी ४-४ लग्न करण्याची दिवास्वप्ने बघत आहेत. यातून समोर येत असलेल्या त्यांच्या जिहादी मानसिकतेविषयी भारतातून संताप व्यक्त होत आहे. (Mufti Tariq Masood)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community