केरळ राज्यातील जनता कायम विद्रोही कृत्य करत असते. हिंदू बहुल देश असलेल्या या भारतातीळ हिंदू धर्म आणि देवतांवर टीका करतात, हिंदी राज्यभाषा मानली जाते मात्र या भाषेला केरळ राज्यात महत्व नाही. आता सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात कमालीचे शत्रुत्व निर्माण झाले आहे. असे असताना दुबईत मात्र केरळच्या नागरिकांकडून पाकिस्तानचा क्रिकेटपटू Shahid Afridi याचे स्वागत केले. त्यामुळे सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की, केरळमधील काही लोकांनी गेल्या आठवड्यात शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि उमर गुल यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला आमंत्रित केले होते. आणि हे सर्व ऑपरेशन सिंदूर चालू असताना घडले. त्यामुळे सोशल मीडियात यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. एकाने ‘गद्दार’ म्हटले आहे. रामकश्यप म्हणाले, केरळ जिहादी प्रदेश, असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने ‘केरला स्टोरी सत्य आहे’, असे म्हटले. तर एकाने PFI ची पार्टी असेल ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. पाकिस्तानने पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला, त्यानंतर भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. तसेच पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडले. असे असतानाही दुबईत केरळची जनता पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रिदीला (Shahid Afridi) आमंत्रित करून देशद्रोह केला आहे.
Join Our WhatsApp Community