Maharashtra Government : ‘डिजिटल पुश’ अंतर्गत शिस्तभंगाची सूचना पाठविण्यात येणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Government :   महाराष्ट्र सरकार(Maharashtra Government)ने नवीन डिजिटल पुश अंतर्गत ई-मेल, व्हॉट्सअॅपद्वारे शिस्तभंगाच्या सूचना पाठविण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकार(Maharashtra Government)ने एका अधिकृत अधिसूचनेद्वारे निर्देश दिले आहेत. नवीन अधिसूचनेद्वारे कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने अनुशासनहीनतेच्या बाबतीत ई-मेल व व्हॉट्सअपद्वार कारवाईच्या सूचना पाठविता येणार आहे.(Maharashtra Government)

76

Maharashtra Government :   महाराष्ट्र सरकार(Maharashtra Government)ने नवीन डिजिटल पुश अंतर्गत ई-मेल, व्हॉट्सअॅपद्वारे शिस्तभंगाच्या सूचना पाठविण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकार(Maharashtra Government)ने एका अधिकृत अधिसूचनेद्वारे निर्देश दिले आहेत. नवीन अधिसूचनेद्वारे कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने अनुशासनहीनतेच्या बाबतीत ई-मेल व व्हॉट्सअपद्वार कारवाईच्या सूचना पाठविता येणार आहे.(Maharashtra Government)

(हेही वाचा ३० वर्षांनी काश्मीर खोऱ्यात धावणार Vande Bharat Train; ९४३ पूल, ३६ बोगद्यांसह आकर्षक आहे प्रवास )

दरम्यान, राज्य सरकार(Maharashtra Government)ने विद्यमान नोंदणीकृत पोस्ट पद्धतीसह ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे शिस्तभंगाच्या सूचना पाठविण्यास परवानगी दिली. तसेच, नवीन निर्णयाचा उद्देश प्रशासकीय संवाद सुलभ करणे आणि अधिकृत प्रक्रियांना गती देणे, विशेषतः गैरवर्तन किंवा सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईच्या प्रकरणांमध्ये तात्काळ कार्यवाही करण्यास मदत मिळणार आहे.

(हेही वाचा दहशतवादाच्या विरोधात जागतिक समर्थन मिळवणाऱ्या खासदारांना PM Narendra Modi भेटणार )

महाराष्ट्र सरकार(Maharashtra Government)च्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून सरकारी शिस्तभंगाच्या कारवाईच्या प्रकरणांमध्ये आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सूचना, संबंधित कागदपत्रे आणि इतर अधिकृत संवाद पाठविण्यास करता येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

“विकसित महाराष्ट्र २०४७”

आगामी काळात म्हणजेच ०२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत व्हिजन डॉक्युमेंटला अंतिम रूप दिले जाईल, असे राज्य सरकार(Maharashtra Government)कडून सांगण्यात आले आहे. तसेच, भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने २०४७ पर्यंत अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन विकासात्मक उद्दिष्टे निश्चित केली जातील. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नियोजन विभागाने जीआर जारी केला असून संबंधित विभागांना “विकसित महाराष्ट्र २०४७” व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यास सांगितले गेले आहे.(Maharashtra Government)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.