काश्मीर खोरे हे तसे भारताचा अविभाज्य भाग आहे. पण पाकड्यांनी कायम हा प्रदेश धर्मांध बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केले आणि काश्मीरमध्ये भारताचे संविधान लागू केले, पण याला स्थानिक कट्टर मुसलमानांना कायम विरोध केला आहे. काँग्रेस (Congress) तर या प्रकरणी मुस्लिम लीगसारखे वर्तन करत आली आहे. काँग्रेस नेता शेख अमीर यांच्या प्रक्रियेमुळे काँग्रेसच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. शेख अमीर यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
(हेही वाचा Iran-Israel conflict : अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने ; इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा)
या व्हिडिओमध्ये शेख अमीर यांनी, आम्हाला काश्मिरात विकास नको, पर्यटन विकास नको, पर्यटन विकासाच्या नावाखाली तुम्ही आमच्या मशिदीवर, नामजावर हल्ला करणार का, आम्हाला अजिबात विकास नको, पर्यटन नको, असे शेख अमीर म्हणतात. काँग्रेस = मुस्लिम लीग २.० अशा मथळ्याखाली हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये ३७० हटवणे काँग्रेसला पचनी पडले नाही. काँग्रेस (Congress) तर नेहमीच कश्मीरमध्ये ३७० हटवणे आवडत नव्हते, याला शेख अमीर यांनी पुष्टी दिली आहे.
Join Our WhatsApp Community