29 C
Mumbai
Saturday, May 24, 2025

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आदर्श विचारांना अनुसरून संरक्षण,...

एक धक्का और दो, Pakistan तोड दो!

चंद्रशेखर नेने  आपल्या भारत देशाला स्वतःच्या जन्मापासून पाण्यात पाहणारा, आपला पश्चिमेकडचा शत्रू देश पाकिस्तान (Pakistan) हा आता मोडकळीस आलेला आहे आणि तुटायच्याच बेतात आहे. अर्थात हे होण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तेथील सर्वसामान्य जनता जी कट्टर धर्मांध आहे, तीच सर्वस्वी...

India-Bangladesh Trade Relation : सद्यस्थिती व आव्हाने

दक्षिण आशियाई देशांमध्ये एकूणच सध्या वातावरण अस्थिर आहे. भूराजकीय वातावरणच सामंजस्याचं नसेल तर त्याचा परिणाम व्यापारी संबंधांवरही होतो. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि तिथे सुरू असलेलं राजकीय तांडव यामुळे सध्या भारत - बांगलादेश व्यापारी संबंध कधी नव्हे इतके...

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ व्याख्याते Durgesh Parulkar यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर (Durgesh Parulkar) यांचा 'सनातन धर्मश्री' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गोवा स्थित फार्मगुडी येथील शासकीय अभियांत्रिकी...

Fake Narrative : नरेटिव्हचे युद्ध कधी आणि कसे जिंकणार?

स्वप्नील सावरकर २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याद्वारे पाकड्यांनी हिंदुस्थानविरुद्ध पुन्हा एकदा थेट युद्धच छेडलंय. पण, आपण मात्र अजूनही त्यास युद्ध म्हणायला कचरत आहोत. खरंतर पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच आपण शेजारी भाऊ नव्हे तर शत्रूच पैदा केलाय, हे किमान मान्य करणं गरजेचं आहे....

India-Pakistan Tensions : भारत विरोध आणि पलायन; पाक सेनापतींची दयनीय अवस्था!

जयेश मेस्त्री पाकिस्तान देशाची निर्मिती द्विराष्ट्र सिद्धांतानुसार झाली. हिंदू आणि मुसलमान दोन युद्धमान राष्ट्र आहेत हा सिद्धांत इस्लामी पंडितांनी मांडला होता. याचीच आठवण पाक सेनापती मुनीर यांनी पहलगाम हल्ल्यापूर्वी करुन दिली. भारत विरोध म्हणजेच हिंदू विरोध या तत्त्वावर पाकिस्तान...

Operation Sindoor : दूरदृष्टीने घडलेला बलसागर भारत

भाग्यश्री करजगावकर २२ एप्रिलला पहलगामला आनंद लुटायला गेलेल्या निष्पाप जीवनांनाच लुटले गेले. त्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांची लज्जास्पद रितीने हत्या करून आतंकवाद्यांनी अत्यंत घृणास्पद काम केले. सर्व जगभरात याचे प्रतिसाद उमटले. भारताच्या मर्मावर घातलेला हा मोठाच घाव होता. भारत आता...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline