भारताच्या इतिहासात पानिपतची तीन लढायांना (Three battles of Panipat) अत्यंत निर्णायक महत्त्व प्राप्त आहे. या लढायांनी केवळ तत्कालीन राजकीय समीकरणे बदलली, तर भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेवरही खोलवर परिणाम घडवले. (Battle of panipat)
(हेही वाचा - भारतीय रेसर Kush Maini ठरला एफ...
- हर्षल मिलिंद देव
"जग केवढं? तर ज्याच्या त्याच्या दृष्टी एवढं" ही म्हण मराठी भाषिकाना सुपरिचित आहे. आहे त्यातच समाधान मानावं अशी ज्यांची दृष्टी असते त्यांची प्रगती अर्थातच खुंटते. मात्र दिग्विजयी दृष्टी असणारे लोक जे काही घडवतात त्याचा हेवा त्रिखंडाला...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आदर्श विचारांना अनुसरून संरक्षण,...
चंद्रशेखर नेने
आपल्या भारत देशाला स्वतःच्या जन्मापासून पाण्यात पाहणारा, आपला पश्चिमेकडचा शत्रू देश पाकिस्तान (Pakistan) हा आता मोडकळीस आलेला आहे आणि तुटायच्याच बेतात आहे. अर्थात हे होण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तेथील सर्वसामान्य जनता जी कट्टर धर्मांध आहे, तीच सर्वस्वी...
दक्षिण आशियाई देशांमध्ये एकूणच सध्या वातावरण अस्थिर आहे. भूराजकीय वातावरणच सामंजस्याचं नसेल तर त्याचा परिणाम व्यापारी संबंधांवरही होतो. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि तिथे सुरू असलेलं राजकीय तांडव यामुळे सध्या भारत - बांगलादेश व्यापारी संबंध कधी नव्हे इतके...
ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर (Durgesh Parulkar) यांचा 'सनातन धर्मश्री' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गोवा स्थित फार्मगुडी येथील शासकीय अभियांत्रिकी...
स्वप्नील सावरकर
२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याद्वारे पाकड्यांनी हिंदुस्थानविरुद्ध पुन्हा एकदा थेट युद्धच छेडलंय. पण, आपण मात्र अजूनही त्यास युद्ध म्हणायला कचरत आहोत. खरंतर पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच आपण शेजारी भाऊ नव्हे तर शत्रूच पैदा केलाय, हे किमान मान्य करणं गरजेचं आहे....