युद्धाच्या भीतीने पळ; पाकिस्तानी सैनिकांचे घाऊक राजीनामे! Pahalgam Attack

64

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानविरुद्ध इतर अनेक मोठी पावले उचलली. याबद्दल शेजारच्या देशात भीतीचे वातावरण आहे आणि लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. लोक देश सोडून पळून जाऊ लागले आहेत. अशातच भारतीय लष्करी कारवाईला पाक सैन्य घाबरले असून, अनेक सैनिकांनी राजीनामे दिले आहेत. (Pahalgam Attack)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.