पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तातडीने ५ महत्वाचे निर्णय घेतले. त्यात पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व १७ प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच ४८ तासांत भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांनी भारत सोडून जणांचा निर्णय घेतला. अशा वेळी अटारी-वाघा बॉर्डर आणि पंजाबच्या सीमेवर भारतात असलेल्या पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांनी पाकिस्तानात परतण्यासाठी रांगा लावल्या आहेत. यात मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात अशा अनेक भारतीय मुसलमान महिला समोर आल्या आहेत, ज्यांनी पाकिस्तानातील पुरुषासोबत विवाह करून मुले जन्माला घातली आणि पाकिस्तानी (Pakistan) नवऱ्याला घेऊन भारतात मुलांसह राहत होत्या. आता जेव्हा त्यांच्या नवऱ्याला आणि मुलांना भारत सोडण्याची वेळ आली तेव्हा मात्र या महिला सीमेवर येऊन कांगावा करू लागल्या आहेत. त्यांना पाकिस्तानात (Pakistan) जायचे आहे, वर्षानुवर्ष या महिलांनी पाकिस्तानी नागरिकत्व घेण्याची तसदी घेतली नाही, भारतीय नागरिकत्व कायम ठेवत पाकिस्तानी नवऱ्याला घेऊन भारतात संसार वाढवण्याची शक्कल या महिलांनी लढवली होती, आता त्यांचा बुरखा फाटला आहे.
(हेही वाचा Bangladeshi Infiltrator : सुरत, अहमदाबादमध्ये घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई ! ५०० हून अधिक बांगलादेशी ताब्यात)
सीमेवरील अशा अनेक मुसलमान महिलांचे व्हिडीओ आता सोशल मीडियात दिसत आहेत. यातील एक महिलेने पाकिस्तानात (Pakistan) केले १० वर्षे झाली आहेत. गर्भवती राहिल्यानंतर ती प्रसूतीसाठी भारतात आली. भारतात आल्यानंतर ३ मुलांना जन्म दिला. १० वर्षे तिने पाकिस्तानात नागरिकत्वासाठी अर्ज केला नाही, पण कागदावर ती भारतीय नागरिक राहिली.
इन नीचो की पाकिस्तान में शादी को 10 साल हो गये,
गर्भ धारण करके डिलिवरी के लिए भारत आ जाती थी
पाकिस्तानी सुअर से 3 पिल्लों को भारत मे आकर जन्म दिया
10 साल से इसने पाकिस्तान में नागरिकता के लिए अप्लाई नहीं किया बल्कि कागजों में भारतीय नागरिक बनी रही
ये सब यहाँ पाक आर्मी के… pic.twitter.com/a4MRnZqM11
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) April 25, 2025
भारतीय पासपोर्टची किंमत पाकिस्तानी पासपोर्टपेक्षा जास्त आहे, पाकिस्तानपेक्षा (Pakistan) भारतात खूप चांगल्या सुविधा आहेत, म्हणून ती तिच्या मुलांसह भारतात राहत होती. आता अशा महिलांनी पाकिस्तानी नागरिकत्व का घेतले नाही, त्या भारतात का राहत होत्या, असे प्रश्नस्थित होत आहेत. आधीच पाकिस्तानातील दहशतवादी भारतीय महिलांना फूस लावून त्यांच्याशी विवाह करून त्यांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करतात अथवा त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवतात, असा आरोप होत असतो, अशा वेळी या महिलांवरही संशयाची सुई येत आहे. आता या महिलांना पाकिस्तानात जायचे आहे. एक महिलेने तर पाकिस्तान पुरुषासोबत विवाह करून २० वर्षे झाले तरीही तिने पाकिस्तानातील नागरिकत्वासाठी अर्ज केला नव्हता.
एक और मुस्लिम महिला जिसकी शादी पाकिस्तान में हुई है वह मोदी जी को बॉर्डर पर अपशब्द बोल रही है
ऐसी नीच महिलाओं को तो एनकाउंटर होना चाहिए
शादी तुम करो पाकिस्तान में और 20 साल तक तुम नागरिकता ना लो
सुअरो को पैदा करो और बाद में तो मोदी को गाली दो pic.twitter.com/hJNVma84Og
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) April 26, 2025
आता यावर सोशल मीडियात या अशा महिलांवर जोरदार टीकाटिप्पणी होऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community