Pahalgam Terror Attack : काश्मीरला फिरायला जाऊ नका; सामाजिक माध्यमांवर का केले जात आहे आवाहन ?

93

पहलगाम येथे २२ एप्रिल या दिवशी पर्यटकांवर निर्घृण हल्ला झाला. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. एकीकडे श्रीनगरची विमानाची तिकिटे रद्द होत आहेत, तर पर्यटन आस्थापनेही पर्यटकांना सर्व प्रकारचे साहाय्य देण्याची तयारी दाखवत आहेत. (Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा – महसूल अधिकाऱ्यांना Chandrashekhar Bawankule यांचा दम; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबन)

सामाजिक माध्यमांवरही पहलगाम हल्ल्याचे पडसाद उमटत आहेत. (boycott kashmir) जिहाद्यांनी धर्म विचारून निर्घृण हत्या केल्याविषयी सामाजिक माध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे. काश्मीरला पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय (Tourism business) मुसलमानांच्या हातात आहे. काश्मीरचे स्थानिक मुसलमान आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करतात. आपण देत असलेला पैसा एक प्रकारे आतंकवादासाठी वापरला जातो. त्यामुळे काश्मीरला फिरायला जाऊ नका, असे आवाहन सामाजिक माध्यमांवर केले जात आहे.

स्वर्गीय राजीव दीक्षित (Rajiv Dixit) यांनीही तसे आवाहन केले होते. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.